Nighttime food is very important
रात्रीचे अन्न खूप महत्त्वाचे आहेनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
रात्रीच्या आहारा विषयी बघणार आहोत
आपण रात्री काय खातो ?
यावर आपले आरोग्य अवलंबून असते आणि म्हणून
याच विषयी चर्चा करणार आहोत
आयुर्वेद आणि आधुनिक
कोणतही शास्त्र विज्ञान असो
यांनी रात्रीच्या आहाराची शिफारस केलेली नाही म्हणजेच
रात्री आहार घ्यावा असं
कोणीही म्हटलेलं नाही
आहाराच्या बाबतीतला जो नियम आहे तो
सूर्योदयाच्या नंतर सकाळी आणि सूर्यास्ताच्या अगोदर सायंकाळी
आहार घ्यावा असा स्पष्ट उल्लेख
आपल्या आयुर्वेदामध्ये आहे
परंतु अनेक व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन
कामकाजामध्ये सायंकाळी जेवण घेणे
भरपूर वेळेला जमत नसते
अशा वेळी जर रात्री आहार घ्यायची वेळ आली तर
तसेच
रात्री भूक लागली तर ? काय करावे -
आयुर्वेदाच्या एका वक्तव्यानुसार किंवा आयुर्वेदाच्या एका नियमानुसार जेव्हा आपल्याला भूक लागेल म्हणजे
आपला अग्नी प्रदीप्त असेल अशा वेळेला
आहार घेणं गरजेचं असतं असे म्हटले आहे आणि
अशा वेळी रात्री जर भूक लागली आणि अन्न सेवन केलं नाही तर आपण अन आरोग्याकडे जाऊ
म्हणून जर आपल्याला रात्री आहार घ्यायचा असेल
तर ते अन्न पचायला हलकं असावं जेणे करून आपल्या
आरोग्याला बाधा निर्माण होणार नाही कारण
रात्री अधिक प्रमाणात आहाराचं सेवन केलं तर
आपल्याला अनेक प्रकारचे कफदोष आणि वातदोषाचे
आजार किंवा लक्षण निर्माण होऊ शकतात
रात्रीच्या वेळी तेलकट किंवा तळलेले पदार्थ
जंक फूड
दूध आणि साखरेचे पदार्थ जसे मिठाई
आईस्क्रीम
थंड पदार्थ
अधिक प्रमाणातील आहार
दही
मांसाहार इत्यादी टाळायला हवं रात्री
आपण जो आहार घेणार आहोत त्यामध्ये साधारणतः
पचायला हलकी असणारी फळ म्हणजेच प्रामुख्याने
केळी किंवा सिताफळासारखी फळ टाळून इतर फळ
आपण सेवन करू शकतो किंवा साधा ज्वारीचा उपमा
ज्वारीच्या लाह्या
साळीच्या लाह्या / / / राजगिरा च्या लाह्या
सांजा
उकडपेंडी असे पदार्थ आपण घेऊ शकतो
जेणे करून आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढणार नाही
जर अधिक प्रमाणात रात्री कफवर्धक पदार्थांचे सेवन केले तर
सकाळी खूप शिंका येणे
नाक वाहण
खोकला
सर्दी इत्यादी लक्षणं निर्माण होऊ शकतात तसेच
अनेक व्यक्तींमध्ये पोटाचा घेर वाढणं
वजन वाढणं
अपचन होणे इ
आजार किंवा लक्षणे उत्पन्न होऊ शकतातसाधारणतः ज्याला आपण लो कॅलरी डाएट असं म्हणत असतो
असा आहार आपण रात्रीच्या वेळी सेवन केला पाहिजे
अनेक व्यक्ती रात्रीच्या वेळी खिचडी सेवन करत असतात
परंतु
रात्री कधीही तांदुळाचे पदार्थ सेवन करू नयेरात्री खूप भूक लागली असेल तर भाकर आणि त्यासोबत कढीपत्त्याची चटणी इत्यादी सेवन केलं तर उत्तमअशा प्रकारे कोणत्याही स्वरूपात रात्री आहार घ्यायचा असेल तर तो आपल्या या आयुर्वेदाच्या नियमांना अनुसरून घेतला
तर निश्चितच आपण आपले जीवन आरोग्य समृद्ध करू शकतो
Nighttime food is very important
Hello I am Dr. Satish Vasant Shindadkar today we
are going to look at nighttime diet
What do we eat at night ?
Our health depends on this and therefore
we are going to discuss this very topic
Ayurveda and modern
whatever science it may be
have not recommended nighttime food that is
no one has said that
one should eat at night
The rule regarding food is that
food should be eaten in the morning after sunrise and in the evening before sunset
there is a clear mention of this
in our Ayurveda
However many people in their daily
work routine are unable to have dinner in the evening
many times
In such a situation if it becomes necessary to eat at night
likewise
if you feel hungry at night ? What should you do -
According to one statement in Ayurveda or according to one rule of Ayurveda when we feel hungry that means
our digestive fire is active at such a time
it is necessary to eat food, it has been said and
if you feel hungry at night at such a time and do not eat food then we will move towards ill health
therefore if we want to eat at night
then that food should be easy to digest so that our
health will not be adversely affected because
if we consume food in large quantities at night then
we may develop many types of Kapha disorders and Vata disorders
diseases or symptoms
At night oily or fried foods
junk food
milk and sugar-based foods such as sweets
ice cream
cold foods
excessive amounts of food
curd
non-vegetarian food etc should be avoided at night
The food that we are going to eat at night should generally
consist of fruits that are easy to digest, that is mainly
avoiding fruits such as bananas or custard apples, other fruits
can be consumed or plain sorghum upma
sorghum puffed grains
rice puffed grains / / / amaranth puffed grains
sanaja
ukadpendi are foods that we can eat
so that Kapha disorder will not increase in our body
if Kapha-increasing foods are consumed in large quantities at night then
sneezing a lot in the morning
runny nose
cough
cold etc symptoms may develop as well as
in many people an increase in abdominal girth
weight gain
indigestion etc
diseases or symptoms may arise
Generally what we call a low calorie diet
such food should be consumed at night
Many people consume khichdi at night
but
one should never consume rice-based foods at night
if you are very hungry at night then bhakri and along with it curry-leaf chutney etc if consumed then it is excellent
In this way if one wants to eat food at night in any form, if it is taken according to these rules of Ayurveda
then certainly we can enrich our life with health

Comments